🌷🌷🌹🌹
*कै. शरणप्पा मलंग विद्यालयात गुरु पौर्णिमेनिमित्य डॉ. अनिकेत इनामदार यांचे मार्गदर्शन*
आज दि. 27/07/2018 वार - शुक्रवार रोजी आमच्या विद्यालयात भारतातील आद्य गुरु श्री ऋषिवर व्यास यांचा जन्मदिवस म्हणजे गुरु पोर्णिमा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सौ. सुरेखा ताई मलंग,सचिव वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा* या होत्या. तर उमरग्यातील *प्रख्यात डॉ. अनिकेत इनामदार हे मुख्य मार्गदर्शक* म्हणून उपस्थित होते याप्रसंगी *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एम. एस. मलंग साहेब* तसेच *शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय चे अध्यक्ष श्री एस के मलंग अप्पा* हे प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर विराजमान होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि ज्येष्ठ सह शिक्षक श्री कलापे सर हे उपस्थित होते.
बोलत असताना डॉ. इनामदार म्हणाले आज नकारात्मक विचार वाढत आहे.तेव्हा अशा नकारात्मक विचार वाढवणाऱ्या टीव्ही सोशल मीडिया यासारख्या साधनापासून आपण जास्त काळ दूर राहिले पाहिजे आणि योग्य तितकाच गरजेनुसार वापर केला पाहिजे. ते पुढे म्हणाले खऱ्या अर्थाने भारत घडवण्याचे कार्य शिक्षक करत आहेत.आजच्या दिवशी आयुष्यातील सर्व गुरूंना नतमस्तक व्हायला हवे.
या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री परमेश्वर सुतार सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
*कै. शरणप्पा मलंग विद्यालयात गुरु पौर्णिमेनिमित्य डॉ. अनिकेत इनामदार यांचे मार्गदर्शन*
आज दि. 27/07/2018 वार - शुक्रवार रोजी आमच्या विद्यालयात भारतातील आद्य गुरु श्री ऋषिवर व्यास यांचा जन्मदिवस म्हणजे गुरु पोर्णिमा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सौ. सुरेखा ताई मलंग,सचिव वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा* या होत्या. तर उमरग्यातील *प्रख्यात डॉ. अनिकेत इनामदार हे मुख्य मार्गदर्शक* म्हणून उपस्थित होते याप्रसंगी *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एम. एस. मलंग साहेब* तसेच *शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय चे अध्यक्ष श्री एस के मलंग अप्पा* हे प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर विराजमान होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि ज्येष्ठ सह शिक्षक श्री कलापे सर हे उपस्थित होते.
बोलत असताना डॉ. इनामदार म्हणाले आज नकारात्मक विचार वाढत आहे.तेव्हा अशा नकारात्मक विचार वाढवणाऱ्या टीव्ही सोशल मीडिया यासारख्या साधनापासून आपण जास्त काळ दूर राहिले पाहिजे आणि योग्य तितकाच गरजेनुसार वापर केला पाहिजे. ते पुढे म्हणाले खऱ्या अर्थाने भारत घडवण्याचे कार्य शिक्षक करत आहेत.आजच्या दिवशी आयुष्यातील सर्व गुरूंना नतमस्तक व्हायला हवे.
या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री परमेश्वर सुतार सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
No comments:
Post a Comment